माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत जिल्हा परिषद केंद्र शाळा अहेरी येथे

43

आजच्या दिवशी भाग्यश्री ताईंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून हरित संदेश दिला

शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाचे वातावरण
वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पर्यावरण रक्षण – दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम! या मुख्याध्यापक श्री शेख सर आणि कविराजवार सर, श्रीनिवास विरगोनवार, मिलिंद अलोने व गोबाडे ताई ,मूगमोडे ताई ,व महिला पदाधिकारी उपस्थित होते